SSC HSC Result दहावी आणि बारावीच्या निकाला बाबत बोर्डाने काय सांगितले पहा.

1000603786

SSC HSC Result दहावी आणि बारावीच्या निकाला बाबत बोर्डाने काय सांगितले पहा.

दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थांना निकालाची आतुरता लागलेली असुन सोशल मीडियावर निकालाच्या तारखे बाबतीत खूपच अफवंचा सुळसुळाट झालेला आहे. परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक सद्या तरी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या निकला बाबत माहिती देण्यात आलेली आहे. मंडळाच्या अध्यक्षा कडून निकाल कोणत्या आठवड्यात लागेल हे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सद्या विद्यार्थांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी आणि बारावीच्या निकालाबद्दल मोठी माहिती दिली आहे. निकाल तयार करण्याचे काम प्रगती पथावर चालू आहे यंदा बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागेल आणि आणि दहावीचा निकाल हा मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात म्हणजे शेवटच्या आठवड्या पर्यंत लागेल. दोन्हीही निकालाची तारीख जाहीर केलेली नाही आहे परंतु निकालाचे काम पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकालाची तारीख प्रसिद्ध करण्यात येईल असे सांगितले आहे.

सद्या जवळपास सर्वच राज्याचे HSC व SSC बोर्डाचे निकाल जाहीर झालेले असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा निकाल जाहीर होणे बाकी आहे.

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ

click here

http://mahahsscboard.maharashtra.gov.in

http://mahresult.nic.in

http://results.gov.in

http://results.nic.in

http://mahahsc.in

.

RTE २५% जागांसाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया नव्याने झाली सुरू

RTE २५% जागांसाठी सुधारित शाळा व जागांची नवीन यादी संकेत्थळावर प्रसिद्ध झाली असुन. २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर नव्याने प्रवेश प्रक्रिया झाली सुरु.

20240519 105252 1

.

शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून दिनांक ३१/०५/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहेत तरी पालकांनी लवकर प्रवेश अर्ज भरावे अशी विनंती करण्यात आली आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय शिक्षण विभाग सुमारे दहा ते अकरा वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी RTE २५% आरक्षित जागांवर प्रवेश दिला जात आहे. परंतु राज्य शासनाने यावर्षी कायद्यात बदल करून केवळ सरकारी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्राधान्याने प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले. सरकारी शाळा उपलब्ध नसतील तरच खाजगी स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी नियमावली तयार केली. यावर विविध पालक संघटनांनी आवाज उठवला. त्यात काही संघटनांनी न्यायालया पर्यंत देखील धाव घेतली. त्यावर न्यायालयाने शासनाच्या अधीसूचनेल सूचनेला स्थगिती दिली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील RTE २५% आरक्षण जागांच्या प्रवेशा संदर्भात विनाअनुदानित शाळांना वगळण्याबाबत काढलेल्या अधीसूचनेला आवाहन देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्यायालयात याबाबत सुनावणी घेण्यात आली त्यात राज्य शासनाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली आहे

राज्य शालेय शिक्षण विभागाने उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी RTE २५% ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात सर्वात केली असून RTE संकेतस्थळावर जिल्हा निहाय सुधारित शाळांची व जागांची यादी प्रसिद्ध केली आहे.

नव्याने प्रसिद्ध केलेले या यादीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर प्रक्रिया होणार चालु झाली आहे.

शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून दिनांक ३१/०५/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहेत तरी पालकांनी लवकर प्रवेश अर्ज भरावे अशी विनंती करण्यात आली आहे.

RTE २५% जागांसाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया नव्याने झाली सुरू

RTE २५% जागांसाठी सुधारित शाळा व जागांची नवीन यादी संकेत्थळावर प्रसिद्ध झाली असुन. २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर नव्याने प्रवेश प्रक्रिया झाली सुरु.

20240519 105252

शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून दिनांक ३१/०५/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहेत तरी पालकांनी लवकर प्रवेश अर्ज भरावे अशी विनंती करण्यात आली आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय शिक्षण विभाग सुमारे दहा ते अकरा वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी RTE २५% आरक्षित जागांवर प्रवेश दिला जात आहे. परंतु राज्य शासनाने यावर्षी कायद्यात बदल करून केवळ सरकारी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्राधान्याने प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले. सरकारी शाळा उपलब्ध नसतील तरच खाजगी स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी नियमावली तयार केली. यावर विविध पालक संघटनांनी आवाज उठवला. त्यात काही संघटनांनी न्यायालया पर्यंत देखील धाव घेतली. त्यावर न्यायालयाने शासनाच्या अधीसूचनेल सूचनेला स्थगिती दिली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील RTE २५% आरक्षण जागांच्या प्रवेशा संदर्भात विनाअनुदानित शाळांना वगळण्याबाबत काढलेल्या अधीसूचनेला आवाहन देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्यायालयात याबाबत सुनावणी घेण्यात आली त्यात राज्य शासनाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली आहे

राज्य शालेय शिक्षण विभागाने उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी RTE २५% ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात सर्वात केली असून RTE संकेतस्थळावर जिल्हा निहाय सुधारित शाळांची व जागांची यादी प्रसिद्ध केली आहे.

नव्याने प्रसिद्ध केलेले या यादीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर प्रक्रिया होणार चालु झाली आहे.

शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून दिनांक ३१/०५/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहेत तरी पालकांनी लवकर प्रवेश अर्ज भरावे अशी विनंती करण्यात आली आहे.

RTE २५% जागांसाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया नव्याने सुरू होणार?

RTE २५% जागांसाठी सुधारित शाळा व जागांची नवीन यादी संकेत्थळावर प्रसिद्ध झाली आहे. २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर लवकरच नव्याने प्रवेश प्रक्रिया होणार आहे.

rte new 1

.

RTE २५% जागांसाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया नव्याने सुरू होणार?

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय शिक्षण विभाग सुमारे दहा ते अकरा वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी RTE २५% आरक्षित जागांवर प्रवेश दिला जात आहे. परंतु राज्य शासनाने यावर्षी कायद्यात बदल करून केवळ सरकारी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्राधान्याने प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले. सरकारी शाळा उपलब्ध नसतील तरच खाजगी स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी नियमावली तयार केली. यावर विविध पालक संघटनांनी आवाज उठवला. त्यात काही संघटनांनी न्यायालया पर्यंत देखील धाव घेतली. त्यावर न्यायालयाने शासनाच्या अधीसूचनेल सूचनेला स्थगिती दिली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील RTE २५% आरक्षण जागांच्या प्रवेशा संदर्भात विनाअनुदानित शाळांना वगळण्याबाबत काढलेल्या अधीसूचनेला आवाहन देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्यायालयात याबाबत सुनावणी घेण्यात आली त्यात राज्य शासनाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली आहे.

राज्य शालेय शिक्षण विभागाने उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी RTE २५% ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात सर्वात केली असून RTE संकेतस्थळावर जिल्हा निहाय सुधारित शाळांची व जागांची यादी प्रसिद्ध केली आहे.

नव्याने प्रसिद्ध केलेले या यादीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर लवकरच काही दिवसामध्ये प्रवेश प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच शिक्षण विभागाकडून जाहीर केले जाणार आहे.

सध्या RTE प्रवेशासाठी अर्ज भरण्याची लिंक बंद आहे. मात्र पालकांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. परंतु अद्याप त्यांची घोषणा झालेली नाही लवकरच त्याबाबतीत घोषणा होईल.

शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तरी पालकांनी या बाबतीत सतर्क राहावे व ज्या पालकांनी पहिले अर्ज . केले होते त्यांना परत नव्याने अर्ज करावे लागणार आहेत.

आरटीई प्रवेशास पात्र सुधारित शाळांची संख्या व प्रवेशासाठी उपलब्ध जागांची आकडेवारी

जिल्हा शाळांची संख्या उपलब्ध जागा

  • अहमदनगर 357 3023
  • अकोला 196 2010
  • अमरावती 231 2369
  • छ. संभाजीनगर 573 4441
  • भंडारा 91 772
  • बीड 246 2065
  • बुलढाणा 234 2581
  • चंद्रपूर 199 1516
  • धुळे 108 1138
  • गडचिरोली 66 484
  • गोंदिया 132 903
  • हिंगोली 113 798
  • जळगाव 282 3018
  • जालना 301 1920
  • कोल्हापूर 324 2990
  • लातुर 214 1857
  • मुंबई 255 4489
  • मुंबई 64 1181
  • नागपुर 654 6918
  • नांदेड 266 2561
  • नंदुरबार 56 423
  • नाशिक 428 5272
  • धाराशिव 122 1013
  • पालघर 265 4773
  • परभणी 206 1530
  • पुणे 915 15606
  • रायगड 264 4008
  • रत्नागिरी 97 812
  • सांगली 232 1887
  • सातारा 222 1826
  • सिंधुदुर्घ 45 293
  • सोलापूर 296 2515
  • ठाणे 639 11309
  • वर्धा 126 1214
  • वाशीम 109 953
  • यवतमाळ 210 1966
click here
1693414770721

EPFO धारकांसाठी खुशखबर! तुमचे PF चे पैसे मिळणार आता लवकरात लवकर?

EPFO ऑटो क्लेम सेटलमेंट सेवे मुळे दावे लवकर निकाली निघणार! मर्यादा ५०,०००/- रुपयां वरून १,००,०००/- केल्याची माहिती?

PF

EPFO धारकांसाठी खुशखबर! तुमचे PF चे पैसे मिळणार आता लवकरात लवकर? EPFO extends auto claim settlement facility

EPFO ची स्थापना ही १९५२ मध्ये झालेली असून सुरवातीला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यांचा लाभ दिला जात होता परंतु आता खाजगी कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ मिळत आहे. बदलत्या काळाच्या ओघांमध्ये ईपीएफओ ने नवनवीन योजना आणून त्यात दिवसेंदिवस बरेच बदल केलेले आहेत. EPF योजनेमध्ये कर्मचारी आणि कंपन्यांकडून दर महिन्याला PF फंडात जे योगदान दिले जाते त्यावर वार्षिक आधारावर सरकारकडून व्याज दिले जाते. सेवानिवृत्ती नंतर कर्मचाऱ्याला मोठा निधी व मासिक पेन्शनचा लाभ दिला जातो.

EPFO कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या लाखो सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता EPFO ने आपल्या सदस्यांसाठी ऑटो क्लेम सेटलमेंट ही नवीन सुविधा दिली आहे व तिची व्याप्ती वाढवली आहे. म्हणजे आता लग्न, घर बांधणे, रोगावरील उपचार, आपल्या सर्वांवरील दावे लवकर निकाली काढली जाणार आहेत. आता EPFO ने ऑटो क्लेम सेटलमेंट ची मर्यादा ५०,०००/- रुपयां वरून १,००,०००/- केल्याची माहिती दिली आहे

EPFO ने ऑटो क्लेम सोल्यूशन सुरू केले आहे यामध्ये IT (तंत्रज्ञान) प्रणालीद्वारे दावे निकाली काढले जानार आहेत. आजारावरील उपचारांसाठी ॲडव्हान्स क्लेम सेटलमेंटसाठी ऑटो मोड सुविधा ही एप्रिल २०२० पासूनच सुरू केली गेली आहे. मागील आर्थिक वर्षात त्यांनी साडेचार कोटी दावे निकाली काढली आहेत. यातील ६०% अधिक दावे हे आगाऊ दावे होते.

ऑटो क्लेम सेटलमेंट प्रणाली मध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप राहणार नसून यापूर्वी दावे निकाल काढण्यासाठी जास्त वेळ लागत होता तो लागणार नसून आता लवकरात लवकर दावे निकाली लागणार आहेत. यामध्ये केवायसी, पात्रता व बँक प्रमाणीकरण ही प्रक्रिया आपोआप केले जाणार आहे. त्यामुळे दावे निकली काढण्यासाठी दहा ते पंधरा दिवस लागत होतं ते आता तीन ते चार दिवसात होणार आहे.

जर कोणत्याही दाव्याचे निराकरण IT प्रणालीद्वारे केले गेले नाही तर ते नाकारले किंवा परत केले जाणार नाही. याउलट IT प्रणालीद्वारे दावा निकाली काढला नाही तर दुसऱ्या स्तरावरील छाननी आणि मंजुरीद्वारे निकाली काढला जाईल. अशा स्थितीत, EPFO च्या ऑटो क्लेम केल्यानंतर आता घर, लग्न किंवा शिक्षणासाठी केलेले दावे कमी वेळेत निकाली काढले जातील जेणेकरून EPFO धारकांसाठी लवकरात लवकर निधी मिळू शकेल.

.

click here
1693414770721

आपले नाव मतदार यादीत आहे का? पहा

matdar

आपले नाव मतदार यादीत आहे का? पहा

.

नमस्कार मंडळी सद्या उन्हाचा पारा जसा वर चढताना दिसत आहे तसाच सर्वत्र निवडणुकीचा पारा ही खूपच वर चढताना दिसत आहे. असो लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्या पासून सर्वत्र देशभर गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत लोकसभा निवडणुकीची चर्चा पाहायला मिळते आहे.

राज्यघटनेने प्रत्येकाला जो मतदानाचा अधिकार दिलेले आहे तो प्रत्येकाने बजावणे आपले आद्य कर्तव्य आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणुन निवडणूक आयोग प्रत्येक वेळी प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहचून जनजागृती करत आहे. तसेच दुसरीकडे सर्वच राजकीय पक्ष सुद्धा मतदारांना आकर्षित करण्यासाठी रॅली किंवा कॅम्पेन घेत आहेत. परंतु निवडणुकीत एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे मतदार राजकीय नेत्यांचे भवितव्य तो ठरवत असतो.

निवडणुका जाहीर झाल्या की मतदार यादी देखील प्रसिद्ध होतात. महत्वाचे म्हणजे मतदार यादी ही प्रत्येक वेळी नवीन तयार होत असते. त्यामुळे बराच वेळेस मतदानाच्या वेळी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट आहे की नाही हे पाहणे तितकेच गरजेचे असते.

निवडणुक आयोगाने मतदारांना आपले नाव मतदार यादी मध्ये आहे का नाही हे पाहण्यासाठी आपल्या संकेतस्थळावर किंवा ॲप वर किंवा SMS व्दारे पाहण्याची सोय करून दिली आहे. आपण ते घरबसल्या पाहू शकतो.

ॲप व्दारे मतदार यादीत नाव कसे पहावे

  • गूगल प्ले स्टोअरवरून Voter Helpline App घेणे.
  • ॲप मध्ये मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करावे.
  • वरील सर्च बटण वर क्लिक करावे
  • नंतर सर्च बाय डिटेल करून मग पूर्ण माहिती भरावी
  • व नंतर खालील सर्च बटण दाबले की लगेच आपले नाव, मतदार संघ, भाग क्रमांक अशी संपूर्ण माहिती मिळेल.
click here

ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

.

वेबव्दारे कसे पहावे

  • प्रथमतहा https://voters.eci.gov.in/ या वेबसाईटवर जायचे
  • Search by Electoral Roll या ऑप्शन वर क्लिक करा.
  • तिथे तुम्हाला तीन ऑप्शन दिले जातील. 1) Search by epic number, 2) Search by mobile number, आणि 3) Search by details. यापैकी कोणतेही एक ऑप्शन निवडा
  • प्रथम भाषा निवडा नंतर राज्य निवडा पूर्ण माहिती भरा व नंतर कॅपचा टाका आणि सर्च करा.
    त्या द्वारे तुम्ही तुमचे नाव मतदान यादीत आहे की नाही ते पाहू शकता.
click here

लिंक वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

.

SMS व्दारे मतदार बूथ स्लीप कशी पहावी?

SMS करा

ECI <space> (तुमचा मतदार आयडी – Epic number) 1950 वर मेसेज पाठवा

उदाहरणार्थ: ECI XYZ1234567 1950 वर मेसेज पाठवा 15 सेकंदात तुम्हाला बूथ स्लिप चा पार्ट नंबर वर सिरीयल नंबर मेसेज मिळेल.

.

click here
1693414770721

RTE प्रवेश अर्ज भरण्याची लिंक तात्पुरत्या स्वरूपात बंद?

1000577564

.

RTE प्रवेश अर्ज भरण्याची लिंक तात्पुरत्या स्वरूपात बंद?

सन २०२४-२०२५ एक शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता RTE २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही दिनांक १६ एप्रिल २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती तर ३० एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. परंतु त्यानंतर दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी च्या पत्रानुसार दिनांक १० मे २०२४ पर्यंत मुदतवाढ देखील मिळाली होती. परंतु आज या संकेस्थळावर पालकांसाठी एक सूचना दिसत आहे ती अशी की,

RTE २५% अंतर्गत online प्रवेश प्रक्रियेचे (२०२४-२५) अर्ज भरण्याची लिंक तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे.

.

RTE खाजगी इंग्रजी शाळांमध्ये २५% राखीव जागेवर प्रवेशाचा मार्ग पुन्हा झाला मोकळा? शासनाच्या अधिसूचनेला न्यायालयाची स्थगिती!

.

1000575706

.

RTE खाजगी इंग्रजी शाळांमध्ये २५% राखीव जागेवर प्रवेशाचा मार्ग पुन्हा झाला मोकळा? शासनाच्या अधिसूचनेला न्यायालयाची स्थगिती!

.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय शिक्षण विभाग सुमारे दहा ते अकरा वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी RTE २५% आरक्षित जागांवर प्रवेश दिला जात आहे. परंतु राज्य शासनाने यावर्षी कायद्यात बदल करून केवळ सरकारी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्राधान्याने प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले. सरकारी शाळा उपलब्ध नसतील तरच खाजगी स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी नियमावली तयार केली. यावर विविध पालक संघटनांनी आवाज उठवला. त्यात काही संघटनांनी न्यायालया पर्यंत देखील धाव घेतली. त्यावर न्यायालयाने शासनाच्या अधीसूचनेल सूचनेला स्थगिती दिली आहे.

राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील RTE २५% आरक्षण जागांच्या प्रवेशा संदर्भात विनाअनुदानित शाळांना वगळण्याबाबत काढलेल्या अधीसूचनेला आवाहन देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. सोमवारी न्यायालयात याबाबत सुनावणी घेण्यात आली त्यात राज्य शासनाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली आहे.

राज्य शिक्षण मंडळाने या वर्षी २५% आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यासाठी घरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर जर शासकीय, अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा असेल तर तुम्हाला खाजगी स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश घेता येणार नाही असा काहीसा बदल केला होता. परंतु RTE नियम बदलला कसा? असा प्रश्न उपस्थित करून न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. तसेच ही दुरुस्ती मूलभूत अधिकारांचे आणि RTE कायद्याचे उल्लंघन आहे, असे सांगत या दुरुस्तीला स्थगिती दिली आहे.

.

click here
1693414770721

EPF धारकांना मिळणार अधिकचा 50,000/- रुपये लाभ?

1000573935

.

EPF धारकांना मिळणार अधिकचा 50,000/- रुपये लाभ ?

.

आज कोणताही नोकरदार म्हटलं की त्याने त्याच्या आयुष्यभर केलेल्या नोकरीची जमापुंजी काय तर EPF या महागाईच्या जमान्यात नोकरी करूनही घर प्रपंच चालवणे फार कठीण झाले असून आयुष्यभर नोकरी करून शिल्लक राहते काय तर तो ईपीएफ.

नोकरदार वर्गासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. यावेळी ते आपल्या खातेदारास अधिक लाभ देणार आहेत. माहितीनुसार जर कोणत्याही खातेदाराने काही नियम व अटी पूर्ण केल्या तर त्याला अधिकच्या ₹ ५००००/- लाभ मिळणार आहे.

प्रत्येक क्षेत्रातील नोकरदाराचे खाते हे भविष्य निर्वाह निधी मध्ये उघडलेले असते भविष्य निर्वाह निधी संघटन हे प्रत्येक सदस्याला एक पद्धतशीर सेवानिवृत्ती बचत योजना ऑफर करते. जी रोजगारानंतरही आर्थिक स्थिरता कायम राहावी यासाठी त्या सदस्यास मदत होते.

EPFO च्या ज्या योजना आहेत त्या अनेक सदस्यांना माहिती नाहीत त्यातील एका योजने बाबत आपण माहिती घेऊयात ती योजना म्हणजे लॉयल्टी कम लाईफ बेनिफिट्स अशी आहे. त्याबाबत नियम असा आहे की, आपले ईपीएफ चे अकाउंट असेल आणि आपण नोकरी एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात बदललेली असेल परंतु आपले ईपीएफचे अकाउंट एकच असेल आणि ते नियमित वीस वर्षापर्यंत आपण योगदान देत असो तर आपल्याला ईपीएफ 50 हजार रुपये अधिकचे मिळणार आहेत त्यासाठी आपण वीस वर्ष नियमित एकाच ईपीएफ खात्यामध्ये ईपीएफ जमा केलेला पाहिजे. याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे?

click here
1693414770721

पिंपरीचिंचवड महानगरपालिकेत अग्निशमन दलात एकूण १५० जागाची भरती

1000566786

.

पिंपरीचिंचवड महानगरपालिकेत अग्निशमन दलात एकूण १५० जागाची भरती

.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे येथे अग्निशमन दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्यूर अशा विविध पदांच्या १५० जागा साठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद – अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्यूर

.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

.

ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरू दिनांक – दिनांक २६ एप्रिल २०२४

.

अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक १७ मे २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येइल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

यथे मूळ जाहिरात डाऊनलोड करा.

click here

जाहिरात पहा

.

.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.

click here

अर्ज करा

.

1693414770721