महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार दहावी आणि बारावीचा निकाल मे महिन्यामध्ये लागण्याची शक्यता? आता निकाल पाहता येणार डिजीलॉकर वरून?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकाला ( SSC HSC EXAM RESULT 2025) बाबत मंडळाने दिलेल्या माहितीनुसार मोठी अपडेट समोर येत आहे. बारावीचा निकाल हा गतवर्षी २१ मे ला लागला होता परंतु यावर्षी निकाल हा निकाल १० मे अगोदरच लागेल, त्याचप्रमाणे दहावीचा निकाल हा गतवर्षी २७ मे ला लागला होता परंतु यावर्षी हा निकाल १५ मे अगोदरच लागेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षी मंडळाने निकाल पाहण्यासाठी एक नवीन पद्धत विद्यार्थ्यांसाठी दिली आहे. डिजीलॉकर ॲप च्या माध्यमातून निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर एकाच वेळी लाखो विद्यार्थी निकाल पाहत असतात अशा वेळेस साईटवर खूप लोड योतो व सर्वांना निकाल पाहता येत नाही. त्याकरिता मंडळ हा निकाल डिजीलॉकर ॲप वर उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.? दहावी आणि बरावीच्या दोन्ही मिळून तब्बल एकवीस लक्ष विद्यार्थांचा निकाल डिजीलॉकर ॲप च्या माध्यमातून पाहायला मिळणार असल्याची शक्यता आहे.
काल ११ जुलै रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
RTE प्रकरणी सुनावणी पूर्ण पण न्यायालयाने निकाल ठेवला राखून?
राज्य शालेय शिक्षण विभागातर्फे RTE अंतर्गत २५% आरक्षित जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. परंतु राज्य शासनाने RTE कायद्यात केलेल्या बदलामुळे प्रकरण न्यायालयात आहे. त्या याचिकांवर ११ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी पार पडली असून. न्यायालयीन सुनावणी पुर्ण झाली असली तरीही न्यायालयाने गुरूवारी निकाल जाहीर केलेला नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाची वाट पाहणाऱ्या पालकांना प्रवेशासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे हे मात्र खरे. पाल्यांचा प्रवेश आणि न्यायालयाचा निकाल यात लाखो पालक द्विधा अवस्थेत आहेत तसेच आपल्या पाल्याचे शैक्षणिक वर्ष वाया तर जाणार नाही अशी चिंता व्यक्त करत आहेत.
यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जून पासून सुरू झाले असून शाळा सुरू होऊन जवळपास एक महिना होत आला आहे. मात्र, RTE प्रवेश प्रक्रिया अजूनही रखडलेली आहे. खासगी शाळांमधील RTE प्रवेश प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने पाल्यांच्या प्रवेशाबाबत पालकांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे. न्यायालयाच्या निर्णयावर RTE प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आले.
राज्य शिक्षण विभागाकडे RTE प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार २१७ शाळांमधील १ लाख ५ हजार ३९९ जागांच्या प्रवेशासाठी २ लाख ४२ हजार ९७२ अर्ज आलेले आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची ऑनलाईन लॉटरी ही शिक्षण विभागा कडून काढण्यात आली असली तरी कोणाला प्रवेश मिळाला आहे याची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालक प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
RTE प्रवेशाबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकावर गुरूवारी सुनावणी झाली. या सुनावणी वेळी सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. सुनावणी पूर्ण झाली असली तरी गुरूवारी न्यायालयाने निकाल जाहीर केला नाही. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे असे याचिकाकर्ते शरद जावडेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मागील हप्त्यात म्हणजे २१ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर केला असून बारावीचा निकाल हा ९३.३७% इतका लागला असून नेहमी प्रमाणे मुलींनी आघाडी घेतली आहे.
मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षा मुंबई, पुणे, नागपुर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, लातूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल २७ मे २०२४ रोजी प्रसिद्ध होणार असून तो निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.
विद्यार्थांना त्यांचे गुण हे विषय निहाय पाहता येणार आहे. तसेच त्याची छापील प्रत ही विद्यार्थांना मिळू शकणार आहे. विद्यार्थ्याला जर स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादन केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत मूल्यांकन करायचे असेल तर संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करता येतो. ( http://verification.mh-ssc.ac.in/)
मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षा मुंबई, पुणे, नागपुर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, लातूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल २७ मे २०२४ रोजी प्रसिद्ध होणार असून तो निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.
विद्यार्थांना त्यांचे गुण हे विषय निहाय पाहता येणार आहे. तसेच त्याची छापील प्रत ही विद्यार्थांना मिळू शकणार आहे. विद्यार्थ्याला जर स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादन केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत मूल्यांकन करायचे असेल तर संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करता येतो. ( http://verification.mh-ssc.ac.in/)
अखेर प्रतीक्षा संपली आज बारावीचा निकाल जाहीर होणार
.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून घेण्यात आलेल्या यंदाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाला आज मुहूर्त लागले.
यंदा बारावीचा निकाल किती टक्के लागणार याबाबतीत विद्यार्थी व पालक यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर्षी निकालामध्ये मुलं की मुली कोण अव्वल राहणार आहे हे आज पाहायला मिळेल.
राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थिनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती.
1. निकाल पाहण्यासाठी प्रथमतः https://mahresult.nic.in/ या संकेतस्थळावर जावे.
2. HSC निकालावर क्लिक करावे.
3. आपले सीट नंबर टाकावा.
4. नंतर तुमच्या आईच्या नावाचे सुरुवातीचे तीन अक्षर टाका. ( उदा. आईचे नाव Radha असेल तर RAD असे टाका.)
5. सबमिट बटणावर क्लिक करा लगेच तुमचा निकाल समोर दिसेल.
6. आपण निकालाची प्रिंट घेऊ शकता किंवा सेव करून ठेवू शकता
.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून घेण्यात आलेल्या यंदाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाला आज मुहूर्त लागले.
यंदा बारावीचा निकाल किती टक्के लागणार याबाबतीत विद्यार्थी व पालक यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर्षी निकालामध्ये मुलं की मुली कोण अव्वल राहणार आहे हे आज पाहायला मिळेल.
राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थिनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली.
HSC RESULT बारावीचा निकाल होणार उद्या जाहीर
बारावीच्या बोर्डाची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थांना निकालाची आतुरता लागलेली असुन सोशल मीडियावर निकालाच्या तारखे बाबतीत खूपच अफवंचा सुळसुळाट झालेला आहे. परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची निकाल बाबतची प्रतीक्षा संपली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारीत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकला बाबत तारीख ठरली आहे. उद्या मंगळवार दिनांक २१ मे २०२४ रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे अशी माहिती मंडळाने दिली आहे.
यंदा बारावीचा निकाल किती टक्के लागणार याबाबतीत विद्यार्थी व पालक यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर्षी निकालामध्ये मुलं की मुली कोण अव्वल राहणार आहे हे उद्या पाहायला मिळेल.
राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थिनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारीत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकला बाबत तारीख ठरली आहे. उद्या मंगळवार दिनांक २१ मे २०२४ रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे अशी माहिती मंडळाने दिली आहे.
राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थिनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती.
SSC HSC Result दहावी आणि बारावीच्या निकाला बाबत बोर्डाने काय सांगितले पहा.
दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थांना निकालाची आतुरता लागलेली असुन सोशल मीडियावर निकालाच्या तारखे बाबतीत खूपच अफवंचा सुळसुळाट झालेला आहे. परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक सद्या तरी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या निकला बाबत माहिती देण्यात आलेली आहे. मंडळाच्या अध्यक्षा कडून निकाल कोणत्या आठवड्यात लागेल हे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सद्या विद्यार्थांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी आणि बारावीच्या निकालाबद्दल मोठी माहिती दिली आहे. निकाल तयार करण्याचे काम प्रगती पथावर चालू आहे यंदा बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागेल आणि आणि दहावीचा निकाल हा मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात म्हणजे शेवटच्या आठवड्या पर्यंत लागेल. दोन्हीही निकालाची तारीख जाहीर केलेली नाही आहे परंतु निकालाचे काम पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकालाची तारीख प्रसिद्ध करण्यात येईल असे सांगितले आहे.
सद्या जवळपास सर्वच राज्याचे HSC व SSC बोर्डाचे निकाल जाहीर झालेले असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा निकाल जाहीर होणे बाकी आहे.
Result SSC HSC दहावी व बारावीचा निकाल कधी लागणार पहा?
.
नमस्कार मित्रांनो आज १मे महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त सर्वांना शुभेच्छा आज लहान वर्गातील सर्वांना निकाल जाहीर होतो. परंतु दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल कधी लागणार याची आतुरता बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थांना लागलेली असते.
दहावी आणि बारावीचा निकाल राज्य शिक्षण मंडळाकडून वेळीच लावण्याचे नियोजन चालू असून उत्तपत्रिका तपासणीचे काम प्रगतीपथावर चालू आहे निकाल लवकरच जाहीर होणार आहे. दहावी साठी यावर्षी सतरा लाख विद्यार्थ्यांनी तर बारावी साठी बारा लाख विद्यार्थीनी परीक्षा दिलेली आहे.
दहावीचा SSC चा निकाल हा 6 जून पर्यंत तर बारावीचा HSC चा निकाल 25 मे पूर्वी लावण्याचे नियोजन करण्यात येत आहे?
नमस्कार मित्रांनो आज १मे महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त सर्वांना शुभेच्छा आज लहान वर्गातील सर्वांना निकाल जाहीर होतो. परंतु दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल कधी लागणार याची आतुरता बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थांना लागलेली असते.
दहावी आणि बारावीचा निकाल राज्य शिक्षण मंडळाकडून वेळीच लावण्याचे नियोजन चालू असून उत्तपत्रिका तपासणीचे काम प्रगतीपथावर चालू आहे निकाल लवकरच जाहीर होणार आहे. दहावी साठी यावर्षी सतरा लाख विद्यार्थ्यांनी तर बारावी साठी बारा लाख विद्यार्थीनी परीक्षा दिलेली आहे.
दहावीचा SSC चा निकाल हा 6 जून पर्यंत तर बारावीचा HSC चा निकाल 25 मे पूर्वी लावण्याचे नियोजन करण्यात येत आहे?