Maharashtra Weather पुढील काही तासात जोरदार पाऊस!

कोकण, मुंबईसह मध्यमहाराष्ट्र व मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता!

1000622652

Maharashtra Weather पुढील काही तासात जोरदार पाऊस!

पुढील काही दिवसांत उन्हाळा संपणार असून पावसाळा सुरू होणार आहे, सद्या सूर्य हा आग ओकत असून तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढतच चालला असून अधून मधून वातावरणात बदल झालेला पाहायला मिळत आहे अचानकच पाऊस पण हजेरी लावत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. तर काही भागामध्ये शेतकरी हा पावसाची चातका सारखी वाट पाहत आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजनुसार राज्यामध्ये पुढील काही तासात काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई ठाणेसह कोकणात सद्या जरी उकाडा जाणवत असला तरी पुढील काही तासात पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर मध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील. मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील ४८ तासा मध्ये काही भागामध्ये तुरळक पाऊस तर काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लागेल. तर काही भागामध्ये तुरळक होणाऱ्या पावसामुळे नागरिकांची उकड्या पासून काहीशी सुटका होणार आहे.

राज्यातील काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णचेच्या लाटेचा व दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा ही देण्यात आलेले आहे. अमरावती, अकोला, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे, या जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेचा येलो अलर्ट घोषित केला आहे. तर विदर्भातील अनेक जिल्ह्यात तापमान चाळीस पार केलेले पाहायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे मागील काही दिवसांत ४७ अंश सेल्सिअस तापमानची नोंद झाली आहे. हे राज्यातील सर्वाधिक तापमान म्हणून गणले गेले आहे. आणखीन काही जिल्ह्यांमध्ये ही चाळीस पार केलेले पाहायला मिळत आहे असे हवामान खात्याने माहिती दिली आहे.

click here
1693414770721

SSC Result Date दहावीच्या निकालाचा मुहूर्त ठरला!

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी निकालाची तारीख ठरली.

ssc

SSC Result Date दहावीच्या निकालाचा मुहूर्त ठरला!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मागील हप्त्यात म्हणजे २१ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर केला असून बारावीचा निकाल हा ९३.३७% इतका लागला असून नेहमी प्रमाणे मुलींनी आघाडी घेतली आहे.

मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षा मुंबई, पुणे, नागपुर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, लातूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल २७ मे २०२४ रोजी प्रसिद्ध होणार असून तो निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.

विद्यार्थांना त्यांचे गुण हे विषय निहाय पाहता येणार आहे. तसेच त्याची छापील प्रत ही विद्यार्थांना मिळू शकणार आहे. विद्यार्थ्याला जर स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादन केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत मूल्यांकन करायचे असेल तर संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करता येतो. ( http://verification.mh-ssc.ac.in/)

मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षा मुंबई, पुणे, नागपुर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, लातूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल २७ मे २०२४ रोजी प्रसिद्ध होणार असून तो निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.

विद्यार्थांना त्यांचे गुण हे विषय निहाय पाहता येणार आहे. तसेच त्याची छापील प्रत ही विद्यार्थांना मिळू शकणार आहे. विद्यार्थ्याला जर स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादन केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत मूल्यांकन करायचे असेल तर संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करता येतो. ( http://verification.mh-ssc.ac.in/)

दहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर जावे…

click here

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org/

https://sscresult.mahahsscboard.in/

https://results.digilocker.gov.in/

https://results.targetpublications.org/

Bombay High Court Bharti मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक व अनुवादक पदांची भरती

.

high court

.

सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली गेली आहे. या भरती अंतर्गत “कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी” या पदांची भरती केली जाणार आहे. बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत भरण्यात येणाऱ्या या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पुढे दिलेल्या लिंक वर अर्ज सबमिट करायचे आहेत.

जाहिरात क्र.: Adm./Advt./Jr.Trans./900/2024

पदाचे नाव – लिपिक

एकूण जागा – 56

 अर्ज सुरु झालेली तारीख१३ मे २०२ (११.०० AM)

अर्ज करणेची अंतिम तारीख२७ मे २०२४ (०५.०० PM)

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • टायपिंग कोर्स मधील बेसिक प्रमाणपत्र ( GCC-TBC) किवा ITI इंग्लिश टायपिंग मध्ये 40 श.प्र.मी
  • MS-CIT किवा समतुल्य कोर्स
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.

वयाची अट – 09 मे 2024 रोजी 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय 05 वर्षे सूट)कोर्ट च्या कर्मचाऱ्यांसाठी साठी वयाची अट नाही.

सर्वसाधारण फी  – 200 /-

नोकरी ठिकाण – नागपूर खंडपीठ

Bombay High Court अधिकृत वेबसाईट – पहा

Bombay High Court जाहिरात ( PDF) – पहा

ONLINE  अर्ज करा – Apply Online

अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती वाचा

  • आपण फॉर्म भरताना जो इमेल व मोबाईल नंबर देणार आहात तो नंबर चालू द्यावा.. जॉ आपण कायम वापर करणार आहात असा द्यावा. कारण सर्व माहिती आपणास याच नंबर व इमेल वरती येणार आहे.
  • विवाहित अर्जदाराने विवाहित असा उल्लेख करावा. व त्या संबंधित कागदपत्रे जोडावीत.
  • आपली शैक्षणिक माहिती भरत असताना सर्वप्रथम दहावी, बारावी, पदवी, अशा क्रमाने भरावी.
  • फॉर्म भरून झालेनंतर फी भरताना सर्वप्रथम सर्व फॉर्म तपासून पाहावा व मगच फी भरावी.
  • फोटो अपलोड करताना त्याची साईझ हि 40 kb इतकीच असावी. त्या फोटो मध्ये आपण चष्मा घातलेला नसावा.
  • खालील प्रमाणे परीक्षेचे स्वरूप व त्यास लागणारा अभ्यासक्रम व माहिती असेल. ती वाचून घ्यावी.
  • आणखीन सखोल माहितीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व जाहिरात पहा.

.

.

कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी या पदांसाठी भरती

जाहिरात क्र. – No. Adm./Advt./Jr. Trans/900/2024

एकूण पदे – 07

शैक्षणिक पात्रता –

  • पदवीधर
  • टायपिंग कोर्स मधील बेसिक प्रमाणपत्र ( GCC-TBC) किवा ITI इंग्लिश टायपिंग मध्ये 40 श.प्र.मी
  • MS-CIT किवा समतुल्य कोर्स

वयाची अट – 10 मे २०२४ रोजी १८ ते ३८ वर्षे ( मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट)

सर्वसाधारण फी  – 200 /-

नोकरी ठिकाण – औरंगाबाद खंडपीठ

ऑनलाइन अर्ज करणेची शेवटची तारीख  २७ मे २०२४ पर्यंत

Bombay High Court अधिकृत वेबसाईट – पहा

BombaBombay High Court जाहिरात ( PDF)  पहा

Online अर्ज करणेसाठी – Click Here

आणखीन सखोल माहितीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व जाहिरात पहा.

अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती वाचा

  • आपण फॉर्म भरताना जो इमेल व मोबाईल नंबर देणार आहात तो नंबर चालू द्यावा.. जॉ आपण कायम वापर करणार आहात असा द्यावा. कारण सर्व माहिती आपणास याच नंबर व इमेल वरती येणार आहे.
  • विवाहित अर्जदाराने विवाहित असा उल्लेख करावा. व त्या संबंधित कागदपत्रे जोडावीत.
  • आपली शैक्षणिक माहिती भरत असताना सर्वप्रथम दहावी, बारावी, पदवी, अशा क्रमाने भरावी.
  • फॉर्म भरून झालेनंतर फी भरताना सर्वप्रथम सर्व फॉर्म तपासून पाहावा व मगच फी भरावी.
  • फोटो अपलोड करताना त्याची साईझ हि 40 kb इतकीच असावी. त्या फोटो मध्ये आपण चष्मा घातलेला नसावा.
  • खालील प्रमाणे परीक्षेचे स्वरूप व त्यास लागणारा अभ्यासक्रम व माहिती असेल. ती वाचून घ्यावी.
  • आणखीन सखोल माहितीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व जाहिरात पहा.

अशीच आणखीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा.

click here
1693414770721

आज बारावीचा निकाल मार्क पाहण्यासाठीया लिंक वर जा

अखेर प्रतीक्षा संपली आज बारावीचा निकाल जाहीर होणार

1000605256 1

.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून घेण्यात आलेल्या यंदाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाला आज मुहूर्त लागले.

यंदा बारावीचा निकाल किती टक्के लागणार याबाबतीत विद्यार्थी व पालक यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर्षी निकालामध्ये मुलं की मुली कोण अव्वल राहणार आहे हे आज पाहायला मिळेल.

राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थिनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती.

ऑनलाइन बारावीचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ

click here

https://mahresult.nic.in/

https://results.gov.in/

https://results.nic.in/

.

बारावीचा ऑनलाइन निकाल कसा पाहावा

1. निकाल पाहण्यासाठी प्रथमतः https://mahresult.nic.in/ या संकेतस्थळावर जावे.

2. HSC निकालावर क्लिक करावे.

3. आपले सीट नंबर टाकावा.

4. नंतर तुमच्या आईच्या नावाचे सुरुवातीचे तीन अक्षर टाका. ( उदा. आईचे नाव Radha असेल तर RAD असे टाका.)

5. सबमिट बटणावर क्लिक करा लगेच तुमचा निकाल समोर दिसेल.

6. आपण निकालाची प्रिंट घेऊ शकता किंवा सेव करून ठेवू शकता

.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून घेण्यात आलेल्या यंदाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाला आज मुहूर्त लागले.

यंदा बारावीचा निकाल किती टक्के लागणार याबाबतीत विद्यार्थी व पालक यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर्षी निकालामध्ये मुलं की मुली कोण अव्वल राहणार आहे हे आज पाहायला मिळेल.

राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थिनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती.

HSC RESULT बारावीचा निकाल होणार उद्या जाहीर

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली.

1000604080

HSC RESULT बारावीचा निकाल होणार उद्या जाहीर

बारावीच्या बोर्डाची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थांना निकालाची आतुरता लागलेली असुन सोशल मीडियावर निकालाच्या तारखे बाबतीत खूपच अफवंचा सुळसुळाट झालेला आहे. परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची निकाल बाबतची प्रतीक्षा संपली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारीत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकला बाबत तारीख ठरली आहे. उद्या मंगळवार दिनांक २१ मे २०२४ रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे अशी माहिती मंडळाने दिली आहे.

यंदा बारावीचा निकाल किती टक्के लागणार याबाबतीत विद्यार्थी व पालक यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर्षी निकालामध्ये मुलं की मुली कोण अव्वल राहणार आहे हे उद्या पाहायला मिळेल.

राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थिनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारीत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकला बाबत तारीख ठरली आहे. उद्या मंगळवार दिनांक २१ मे २०२४ रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे अशी माहिती मंडळाने दिली आहे.

राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थिनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती.

ऑनलाइन बारावीचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ

click here

https://mahresult.nic.in/

https://mahahsscboard.maharashtra.gov.in

https://results.gov.in

https://results.nic.in

https://mahahsc.in

.

बारावीचा ऑनलाइन निकाल कसा पाहावा

1. निकाल पाहण्यासाठी प्रथमतः https://mahresult.nic.in/ या संकेतस्थळावर जावे.

2. HSC निकालावर क्लिक करावे.

3. आपले सीट नंबर टाकावा.

4. नंतर तुमच्या आईच्या नावाचे सुरुवातीचे तीन अक्षर टाका. ( उदा. आईचे नाव Radha असेल तर RAD असे टाका.)

5. सबमिट बटणावर क्लिक करा लगेच तुमचा निकाल समोर दिसेल.

6. आपण निकालाची प्रिंट घेऊ शकता किंवा सेव करून ठेवू शकता

.

SSC HSC Result दहावी आणि बारावीच्या निकाला बाबत बोर्डाने काय सांगितले पहा.

1000603786

SSC HSC Result दहावी आणि बारावीच्या निकाला बाबत बोर्डाने काय सांगितले पहा.

दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थांना निकालाची आतुरता लागलेली असुन सोशल मीडियावर निकालाच्या तारखे बाबतीत खूपच अफवंचा सुळसुळाट झालेला आहे. परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक सद्या तरी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या निकला बाबत माहिती देण्यात आलेली आहे. मंडळाच्या अध्यक्षा कडून निकाल कोणत्या आठवड्यात लागेल हे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सद्या विद्यार्थांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी आणि बारावीच्या निकालाबद्दल मोठी माहिती दिली आहे. निकाल तयार करण्याचे काम प्रगती पथावर चालू आहे यंदा बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागेल आणि आणि दहावीचा निकाल हा मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात म्हणजे शेवटच्या आठवड्या पर्यंत लागेल. दोन्हीही निकालाची तारीख जाहीर केलेली नाही आहे परंतु निकालाचे काम पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकालाची तारीख प्रसिद्ध करण्यात येईल असे सांगितले आहे.

सद्या जवळपास सर्वच राज्याचे HSC व SSC बोर्डाचे निकाल जाहीर झालेले असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा निकाल जाहीर होणे बाकी आहे.

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ

click here

http://mahahsscboard.maharashtra.gov.in

http://mahresult.nic.in

http://results.gov.in

http://results.nic.in

http://mahahsc.in

.

RTE २५% जागांसाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया नव्याने झाली सुरू

RTE २५% जागांसाठी सुधारित शाळा व जागांची नवीन यादी संकेत्थळावर प्रसिद्ध झाली असुन. २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर नव्याने प्रवेश प्रक्रिया झाली सुरु.

20240519 105252 1

.

शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून दिनांक ३१/०५/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहेत तरी पालकांनी लवकर प्रवेश अर्ज भरावे अशी विनंती करण्यात आली आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय शिक्षण विभाग सुमारे दहा ते अकरा वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी RTE २५% आरक्षित जागांवर प्रवेश दिला जात आहे. परंतु राज्य शासनाने यावर्षी कायद्यात बदल करून केवळ सरकारी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्राधान्याने प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले. सरकारी शाळा उपलब्ध नसतील तरच खाजगी स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी नियमावली तयार केली. यावर विविध पालक संघटनांनी आवाज उठवला. त्यात काही संघटनांनी न्यायालया पर्यंत देखील धाव घेतली. त्यावर न्यायालयाने शासनाच्या अधीसूचनेल सूचनेला स्थगिती दिली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील RTE २५% आरक्षण जागांच्या प्रवेशा संदर्भात विनाअनुदानित शाळांना वगळण्याबाबत काढलेल्या अधीसूचनेला आवाहन देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्यायालयात याबाबत सुनावणी घेण्यात आली त्यात राज्य शासनाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली आहे

राज्य शालेय शिक्षण विभागाने उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी RTE २५% ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात सर्वात केली असून RTE संकेतस्थळावर जिल्हा निहाय सुधारित शाळांची व जागांची यादी प्रसिद्ध केली आहे.

नव्याने प्रसिद्ध केलेले या यादीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर प्रक्रिया होणार चालु झाली आहे.

शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून दिनांक ३१/०५/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहेत तरी पालकांनी लवकर प्रवेश अर्ज भरावे अशी विनंती करण्यात आली आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय शिक्षण विभाग सुमारे दहा ते अकरा वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी RTE २५% आरक्षित जागांवर प्रवेश दिला जात आहे. परंतु राज्य शासनाने यावर्षी कायद्यात बदल करून केवळ सरकारी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्राधान्याने प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले. सरकारी शाळा उपलब्ध नसतील तरच खाजगी स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी नियमावली तयार केली. यावर विविध पालक संघटनांनी आवाज उठवला. त्यात काही संघटनांनी न्यायालया पर्यंत देखील धाव घेतली. त्यावर न्यायालयाने शासनाच्या अधीसूचनेल सूचनेला स्थगिती दिली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील RTE २५% आरक्षण जागांच्या प्रवेशा संदर्भात विनाअनुदानित शाळांना वगळण्याबाबत काढलेल्या अधीसूचनेला आवाहन देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्यायालयात याबाबत सुनावणी घेण्यात आली त्यात राज्य शासनाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली आहे

RTE २५% जागांसाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया नव्याने झाली सुरू

RTE २५% जागांसाठी सुधारित शाळा व जागांची नवीन यादी संकेत्थळावर प्रसिद्ध झाली असुन. २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर नव्याने प्रवेश प्रक्रिया झाली सुरु.

20240519 105252

शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून दिनांक ३१/०५/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहेत तरी पालकांनी लवकर प्रवेश अर्ज भरावे अशी विनंती करण्यात आली आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय शिक्षण विभाग सुमारे दहा ते अकरा वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी RTE २५% आरक्षित जागांवर प्रवेश दिला जात आहे. परंतु राज्य शासनाने यावर्षी कायद्यात बदल करून केवळ सरकारी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्राधान्याने प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले. सरकारी शाळा उपलब्ध नसतील तरच खाजगी स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी नियमावली तयार केली. यावर विविध पालक संघटनांनी आवाज उठवला. त्यात काही संघटनांनी न्यायालया पर्यंत देखील धाव घेतली. त्यावर न्यायालयाने शासनाच्या अधीसूचनेल सूचनेला स्थगिती दिली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील RTE २५% आरक्षण जागांच्या प्रवेशा संदर्भात विनाअनुदानित शाळांना वगळण्याबाबत काढलेल्या अधीसूचनेला आवाहन देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्यायालयात याबाबत सुनावणी घेण्यात आली त्यात राज्य शासनाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली आहे

राज्य शालेय शिक्षण विभागाने उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी RTE २५% ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात सर्वात केली असून RTE संकेतस्थळावर जिल्हा निहाय सुधारित शाळांची व जागांची यादी प्रसिद्ध केली आहे.

नव्याने प्रसिद्ध केलेले या यादीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर प्रक्रिया होणार चालु झाली आहे.

शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून दिनांक ३१/०५/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहेत तरी पालकांनी लवकर प्रवेश अर्ज भरावे अशी विनंती करण्यात आली आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय शिक्षण विभाग सुमारे दहा ते अकरा वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी RTE २५% आरक्षित जागांवर प्रवेश दिला जात आहे. परंतु राज्य शासनाने यावर्षी कायद्यात बदल करून केवळ सरकारी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्राधान्याने प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले. सरकारी शाळा उपलब्ध नसतील तरच खाजगी स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी नियमावली तयार केली. यावर विविध पालक संघटनांनी आवाज उठवला. त्यात काही संघटनांनी न्यायालया पर्यंत देखील धाव घेतली. त्यावर न्यायालयाने शासनाच्या अधीसूचनेल सूचनेला स्थगिती दिली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील RTE २५% आरक्षण जागांच्या प्रवेशा संदर्भात विनाअनुदानित शाळांना वगळण्याबाबत काढलेल्या अधीसूचनेला आवाहन देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्यायालयात याबाबत सुनावणी घेण्यात आली त्यात राज्य शासनाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली आहे

RTE २५% जागांसाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया नव्याने सुरू होणार?

RTE २५% जागांसाठी सुधारित शाळा व जागांची नवीन यादी संकेत्थळावर प्रसिद्ध झाली आहे. २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर लवकरच नव्याने प्रवेश प्रक्रिया होणार आहे.

rte new 1

.

RTE २५% जागांसाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया नव्याने सुरू होणार?

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय शिक्षण विभाग सुमारे दहा ते अकरा वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी RTE २५% आरक्षित जागांवर प्रवेश दिला जात आहे. परंतु राज्य शासनाने यावर्षी कायद्यात बदल करून केवळ सरकारी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्राधान्याने प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले. सरकारी शाळा उपलब्ध नसतील तरच खाजगी स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी नियमावली तयार केली. यावर विविध पालक संघटनांनी आवाज उठवला. त्यात काही संघटनांनी न्यायालया पर्यंत देखील धाव घेतली. त्यावर न्यायालयाने शासनाच्या अधीसूचनेल सूचनेला स्थगिती दिली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील RTE २५% आरक्षण जागांच्या प्रवेशा संदर्भात विनाअनुदानित शाळांना वगळण्याबाबत काढलेल्या अधीसूचनेला आवाहन देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्यायालयात याबाबत सुनावणी घेण्यात आली त्यात राज्य शासनाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली आहे.

राज्य शालेय शिक्षण विभागाने उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी RTE २५% ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात सर्वात केली असून RTE संकेतस्थळावर जिल्हा निहाय सुधारित शाळांची व जागांची यादी प्रसिद्ध केली आहे.

नव्याने प्रसिद्ध केलेले या यादीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर लवकरच काही दिवसामध्ये प्रवेश प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच शिक्षण विभागाकडून जाहीर केले जाणार आहे.

सध्या RTE प्रवेशासाठी अर्ज भरण्याची लिंक बंद आहे. मात्र पालकांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. परंतु अद्याप त्यांची घोषणा झालेली नाही लवकरच त्याबाबतीत घोषणा होईल.

शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तरी पालकांनी या बाबतीत सतर्क राहावे व ज्या पालकांनी पहिले अर्ज . केले होते त्यांना परत नव्याने अर्ज करावे लागणार आहेत.

आरटीई प्रवेशास पात्र सुधारित शाळांची संख्या व प्रवेशासाठी उपलब्ध जागांची आकडेवारी

जिल्हा शाळांची संख्या उपलब्ध जागा

  • अहमदनगर 357 3023
  • अकोला 196 2010
  • अमरावती 231 2369
  • छ. संभाजीनगर 573 4441
  • भंडारा 91 772
  • बीड 246 2065
  • बुलढाणा 234 2581
  • चंद्रपूर 199 1516
  • धुळे 108 1138
  • गडचिरोली 66 484
  • गोंदिया 132 903
  • हिंगोली 113 798
  • जळगाव 282 3018
  • जालना 301 1920
  • कोल्हापूर 324 2990
  • लातुर 214 1857
  • मुंबई 255 4489
  • मुंबई 64 1181
  • नागपुर 654 6918
  • नांदेड 266 2561
  • नंदुरबार 56 423
  • नाशिक 428 5272
  • धाराशिव 122 1013
  • पालघर 265 4773
  • परभणी 206 1530
  • पुणे 915 15606
  • रायगड 264 4008
  • रत्नागिरी 97 812
  • सांगली 232 1887
  • सातारा 222 1826
  • सिंधुदुर्घ 45 293
  • सोलापूर 296 2515
  • ठाणे 639 11309
  • वर्धा 126 1214
  • वाशीम 109 953
  • यवतमाळ 210 1966
click here
1693414770721

EPFO धारकांसाठी खुशखबर! तुमचे PF चे पैसे मिळणार आता लवकरात लवकर?

EPFO ऑटो क्लेम सेटलमेंट सेवे मुळे दावे लवकर निकाली निघणार! मर्यादा ५०,०००/- रुपयां वरून १,००,०००/- केल्याची माहिती?

PF

EPFO धारकांसाठी खुशखबर! तुमचे PF चे पैसे मिळणार आता लवकरात लवकर? EPFO extends auto claim settlement facility

EPFO ची स्थापना ही १९५२ मध्ये झालेली असून सुरवातीला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यांचा लाभ दिला जात होता परंतु आता खाजगी कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ मिळत आहे. बदलत्या काळाच्या ओघांमध्ये ईपीएफओ ने नवनवीन योजना आणून त्यात दिवसेंदिवस बरेच बदल केलेले आहेत. EPF योजनेमध्ये कर्मचारी आणि कंपन्यांकडून दर महिन्याला PF फंडात जे योगदान दिले जाते त्यावर वार्षिक आधारावर सरकारकडून व्याज दिले जाते. सेवानिवृत्ती नंतर कर्मचाऱ्याला मोठा निधी व मासिक पेन्शनचा लाभ दिला जातो.

EPFO कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या लाखो सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता EPFO ने आपल्या सदस्यांसाठी ऑटो क्लेम सेटलमेंट ही नवीन सुविधा दिली आहे व तिची व्याप्ती वाढवली आहे. म्हणजे आता लग्न, घर बांधणे, रोगावरील उपचार, आपल्या सर्वांवरील दावे लवकर निकाली काढली जाणार आहेत. आता EPFO ने ऑटो क्लेम सेटलमेंट ची मर्यादा ५०,०००/- रुपयां वरून १,००,०००/- केल्याची माहिती दिली आहे

EPFO ने ऑटो क्लेम सोल्यूशन सुरू केले आहे यामध्ये IT (तंत्रज्ञान) प्रणालीद्वारे दावे निकाली काढले जानार आहेत. आजारावरील उपचारांसाठी ॲडव्हान्स क्लेम सेटलमेंटसाठी ऑटो मोड सुविधा ही एप्रिल २०२० पासूनच सुरू केली गेली आहे. मागील आर्थिक वर्षात त्यांनी साडेचार कोटी दावे निकाली काढली आहेत. यातील ६०% अधिक दावे हे आगाऊ दावे होते.

ऑटो क्लेम सेटलमेंट प्रणाली मध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप राहणार नसून यापूर्वी दावे निकाल काढण्यासाठी जास्त वेळ लागत होता तो लागणार नसून आता लवकरात लवकर दावे निकाली लागणार आहेत. यामध्ये केवायसी, पात्रता व बँक प्रमाणीकरण ही प्रक्रिया आपोआप केले जाणार आहे. त्यामुळे दावे निकली काढण्यासाठी दहा ते पंधरा दिवस लागत होतं ते आता तीन ते चार दिवसात होणार आहे.

जर कोणत्याही दाव्याचे निराकरण IT प्रणालीद्वारे केले गेले नाही तर ते नाकारले किंवा परत केले जाणार नाही. याउलट IT प्रणालीद्वारे दावा निकाली काढला नाही तर दुसऱ्या स्तरावरील छाननी आणि मंजुरीद्वारे निकाली काढला जाईल. अशा स्थितीत, EPFO च्या ऑटो क्लेम केल्यानंतर आता घर, लग्न किंवा शिक्षणासाठी केलेले दावे कमी वेळेत निकाली काढले जातील जेणेकरून EPFO धारकांसाठी लवकरात लवकर निधी मिळू शकेल.

.EPFO कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या लाखो सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता EPFO ने आपल्या सदस्यांसाठी ऑटो क्लेम सेटलमेंट ही नवीन सुविधा दिली आहे व तिची व्याप्ती वाढवली आहे. म्हणजे आता लग्न, घर बांधणे, रोगावरील उपचार, आपल्या सर्वांवरील दावे लवकर निकाली काढली जाणार आहेत. आता EPFO ने ऑटो क्लेम सेटलमेंट ची मर्यादा ५०,०००/- रुपयां वरून १,००,०००/- केल्याची माहिती दिली आहे

click here
1693414770721